microsoft NMMSइतिहास एन एम एम एस विषय इतिहास प्रकरण चार मॉक टेस्ट By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share #1. चुकीचा पर्याय ओळखा…… दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून डलहौसीने खालसा केलेली संस्थाने अयोध्या सातारा नागपूर झाशी #2. बराकपूरच्या छावणीतील कोणत्या सैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तात्या टोपे उमाजी नाईक मंगल पांडे कुवर सिंह #3. 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला? तात्या टोपे उमाजी नाईक मंगल पांडे कजार सिंह #4. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय खालीलपैकी कोण आहे लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड पेंटिंग #5. भारतात शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेला अधिकारी कोणता? डलहौसी विल्यम जोन्स लॉर्ड बेटिंग लॉर्ड कॅनिंग #6. 1857 चा लढा अयशस्वी झाल्यानंतर मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शाह याला कोठे करावासात ठेवण्यात आले? आग्रा अंदमान रंगून मंडले #7. 1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर वि वा शिरवाडकर तात्या टोपे मंगल पांडे #8. सातपुडा परिसरात 1857 च्या लढ्याचे नेतृत्व कोणी केले? तात्या टोपे उमाजी नाईक भागोजी नाईक शंकर शाह #9. ओडिषा राजांच्या खड्या सैनिकांना काय म्हणत? द्वारपाल भूदल पाईक शिपाई #10. कोणी रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजा विरुद्ध बंड केले? उमाजी नाईक भागोजी नाईक शंकर शहा गुजर सिंह Previous Finish Results #history nmms#nmms mock test#nmms testnmms 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail