NMMSइतिहास NMMS history chapter 6 By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share NMMS history chapter 6 Results अभिनंदन आपली तयारी छान आहे टेस्ट पुन्हा सोडवा #1. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वराज्य या शब्दाचा उच्चार सर्वप्रथम कोणी केला? लोकमान्य टिळक नामदार गोखले महात्मा गांधी दादाभाई नौरोजी #2. लखनऊ करार मध्ये कोणता निर्णय घेण्यात आला? मुस्लिमांच्या विभक्त मतदार संघांना मान्यता कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढविण्यात आली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे बिन महत्वाच्या खातेभारतीय मंत्राकडे सोपवण्यात आले #3. स्वातंत्र्य चळवळी शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे कोण होते? सत्याग्रही जहाल मवाळ स्वयंसेवक #4. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील अधिवेशनात कशाची स्थापना करण्यात आली? भारत सेवक समाज मुस्लिम लीग स्वराज्य पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस #5. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल युगाचा कालखंड कोणता? 1885 ते 1905 1905 ते 1920 1920 ते 1947 1857 ते 1885 #6. होमरूळ चळवळी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे मुस्लिमांच्या विभक्त मतदार संघांना मान्यता कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवणे बिन महत्वाची खाती भारतीय मंत्राकडे सोपवणे #7. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? मुक्ती सदन सेवा सदन भारत सेवक समाज बहिष्कृत हितकारणी सभा #8. राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी कोणती नीती अवलंबली? जगाव व जगू द्या फोडा आणि राज्य करा युनायटेड अँड रुल शिका व संघटित व्हा #9. वेगळा घटक ओळखा राष्ट्रीय सभेची चतुसूत्री स्वराज्य, बहिष्कार, सत्याग्रह, स्वदेशी स्वदेशी स्वराज्य बहिष्कार सत्याग्रह #10. बंगालची फाळणी कोणी केली? लॉर्ड बेन्तिंग लॉर्ड कर्झन लॉर्ड मिंटो लॉर्ड कॉर्नवालीस Previous Finish #free nmms notes#free nmms test#nmms free material#nmms history test#nmms mock test#nmmsexam 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail