microsoft NMMSइतिहास एन एम एम एस विषय इतिहास प्रकरण चार मॉक टेस्ट By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share #1. कोणी रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजा विरुद्ध बंड केले? गुजर सिंह भागोजी नाईक शंकर शहा उमाजी नाईक #2. चुकीचा पर्याय ओळखा…… दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून डलहौसीने खालसा केलेली संस्थाने नागपूर अयोध्या सातारा झाशी #3. 1857 चा लढा अयशस्वी झाल्यानंतर मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शाह याला कोठे करावासात ठेवण्यात आले? आग्रा अंदमान मंडले रंगून #4. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय खालीलपैकी कोण आहे लॉर्ड रिपन लॉर्ड पेंटिंग लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी #5. 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला? तात्या टोपे मंगल पांडे उमाजी नाईक कजार सिंह #6. सातपुडा परिसरात 1857 च्या लढ्याचे नेतृत्व कोणी केले? भागोजी नाईक शंकर शाह उमाजी नाईक तात्या टोपे #7. भारतात शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेला अधिकारी कोणता? लॉर्ड कॅनिंग लॉर्ड बेटिंग विल्यम जोन्स डलहौसी #8. 1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तात्या टोपे स्वातंत्र्यवीर सावरकर वि वा शिरवाडकर मंगल पांडे #9. ओडिषा राजांच्या खड्या सैनिकांना काय म्हणत? शिपाई भूदल पाईक द्वारपाल #10. बराकपूरच्या छावणीतील कोणत्या सैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली? कुवर सिंह उमाजी नाईक तात्या टोपे मंगल पांडे Previous Finish Results #history nmms#nmms mock test#nmms testnmms 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail