NMMSइतिहास NMMS history chapter 6 By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share NMMS history chapter 6 Results अभिनंदन आपली तयारी छान आहे टेस्ट पुन्हा सोडवा #1. बंगालची फाळणी कोणी केली? लॉर्ड कॉर्नवालीस लॉर्ड कर्झन लॉर्ड बेन्तिंग लॉर्ड मिंटो #2. होमरूळ चळवळी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवणे बिन महत्वाची खाती भारतीय मंत्राकडे सोपवणे मुस्लिमांच्या विभक्त मतदार संघांना मान्यता #3. वेगळा घटक ओळखा राष्ट्रीय सभेची चतुसूत्री स्वराज्य, बहिष्कार, सत्याग्रह, स्वदेशी स्वदेशी सत्याग्रह बहिष्कार स्वराज्य #4. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वराज्य या शब्दाचा उच्चार सर्वप्रथम कोणी केला? महात्मा गांधी नामदार गोखले दादाभाई नौरोजी लोकमान्य टिळक #5. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल युगाचा कालखंड कोणता? 1920 ते 1947 1885 ते 1905 1857 ते 1885 1905 ते 1920 #6. राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी कोणती नीती अवलंबली? शिका व संघटित व्हा फोडा आणि राज्य करा जगाव व जगू द्या युनायटेड अँड रुल #7. लखनऊ करार मध्ये कोणता निर्णय घेण्यात आला? बिन महत्वाच्या खातेभारतीय मंत्राकडे सोपवण्यात आले कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढविण्यात आली मुस्लिमांच्या विभक्त मतदार संघांना मान्यता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे #8. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? भारत सेवक समाज मुक्ती सदन बहिष्कृत हितकारणी सभा सेवा सदन #9. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील अधिवेशनात कशाची स्थापना करण्यात आली? मुस्लिम लीग स्वराज्य पक्ष भारत सेवक समाज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस #10. स्वातंत्र्य चळवळी शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे कोण होते? सत्याग्रही स्वयंसेवक जहाल मवाळ Previous Finish #free nmms notes#free nmms test#nmms free material#nmms history test#nmms mock test#nmmsexam 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail